*दिव्यांगांच्या आक्रोश मोर्चाने आमदार निवास हादरले...**आमदार बच्चु भाऊ कडु च्या नेतृत्वाखाली हजारो दिव्यांगांची मंत्रालयावर धडक*मुंबई..दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष बच्चु भाऊ कडु यांच्या सह राज्यातील हजारो दिव्यांग मंत्रालय समोर सकाळी जमा होऊन मंत्रालय परीसर धनानुण सोडला पोलीस प्रशासनाची वाद झाल्यानंतर दिव्यांगांनी थेट आमदार निवास गाठले आमदार निवासाच्या छतावर जाऊन घोषणाबाजी केली आमदार निवासाचे द्वार बंद केले संभाजी नगर येथे झालेल्या विराट दिव्यांग आक्रोस मोर्चात दिव्यांगांच्या विविध समस्या सोडविण्य्याच्या आश्वासन राज्य सरकारने दिले होते.परंतु दिड महीन्याचा कालावधी उलटून नहीं मागण्या मान्य होत नसल्याने दिव्यांगांनी मुंबई यावे लागले असल्याचे नामदार बचचु कडु यांनी सांगितले.दिव्यांगांना दरमहा सहा हजार व घरकुल योजनेची अडीच लाखांपर्यंत करावी.दिव्यांगाना रोजगार उपलब्ध करून द्यावा.पाच टक्के राखीव दिव्यांग निधी दर वर्षी खर्च करण्यात यावा.आदी मागण्या मान्य करण्यात याव्या सकाळी दहा पासुन ते संध्याकाळी सहा वाजे पर्यंत दिंव्यांगांनी ठिय्या मांडला होता संध्याकाळी उशिरा अल्पसंख्याक मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी आमदार बच्चु कडु व दिव्यांगांची भेट घेऊन दिव्यांगाच्या सर्व मागण्या संदर्भात येत्या तिन दिवसांत केबीनेट मिटीग बोलवण्यात येऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल...या वलेश रामदास खोत, मोहीन आली धर्मेंद्र सातव ,ललित पवार, संध्या जाधव, सुरेश मोकळं, बबलु मिर्झा, रुपेश परदेशी ,बापु जाधव, चंद्रभान गांगुर्डे , सुरेखा ढवळे, लक्ष्मी देशमुख, ज्योसना सोनार, कैलास चव्हाण, शिवाजी गाडे, नितिन गव्हाणे, अरुण पाचोरे, न्यानेश्वर मुकुंद, अरुण जाधव, जेकब पिल्ले, विलास कानकट, राज्यातील दिव्यांग पदाधिकारी व शेकडो दिव्यांग बांधव हजर होते

Post a Comment

Previous Post Next Post